राजापूर तालुक्यातील डोंगर गावात राहणाऱ्या मानसी विजय चव्हाण एकेक पायरी पुढे जात, आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून तो उद्योग वाढीला लावून महिलांसाठी एक प्रेरणेचं उदाहरण बनत आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर तालुक्यातील डोंगर गावात राहणाऱ्या मानसी विजय चव्हाण एकेक पायरी पुढे जात, आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून तो उद्योग वाढीला लावून महिलांसाठी एक प्रेरणेचं उदाहरण बनत आहेत.
देवळे (ता. संगमेश्वर) गावी राहणाऱ्या सौ. स्वरा समीर आंब्रे यांनी मनाविरुद्ध सुरू केलेल्या टेलरिंग व्यवसायात आता चांगलाच जम बसवला आहे.