रत्नागिरी : करोना महामारीचा सामना करताना परिचारिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. भविष्यात नर्सिंग क्षेत्राला चांगले दिवस असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचे शिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वीस्त माजी आमदार बाळ माने यांनी केले.