राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (३१ जानेवारी) पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (३१ जानेवारी) पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.
रत्नागिरी : चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. मात्र बैठकीत सुचविण्यात आलेले उपाय आणि करण्यात आलेली निधीची तरतूद पुरेशी नाही, असे मत चिपळूण बचाव समितीतर्फे व्यक्त करण्यात आले.