भारतात समान नागरी कायदा हवा – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : भारतात सर्वांना समान न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा हवा, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

जगभरात पंधरा टक्के असलेल्या हिंदूंनी संघटित होण्याची गरज – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : जगभरात संख्येने केवळ पंधरा टक्के असलेल्या हिंदूंनी आपल्या आणि आपल्या धर्माच्या अस्तित्वासाठी संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी येथे केले.

राज्यघटनेतील तिसाव्या कलमामुळे हिंदूंची कोंडी – आफळेबुवा

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेतील तिसावे कलम हिंदूंसाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंची कोंडी होते, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले.

१५व्या कीर्तनसंध्या महोत्सवाला सुरुवात; हिंदुत्वाचे स्फुल्लिंग असेच पेटते ठेवण्याचे सुशील कुलकर्णींचे आवाहन

रत्नागिरीत पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचा प्रारंभ सहा जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी झाला.

रत्नागिरीत ६ जानेवारीपासून पंधरावा कीर्तनसंध्या महोत्सव

रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवात यावर्षी ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत महाभारत या विषयाचा उत्तरार्ध राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे उलगडणार आहेत.

ओळख महाभारताची – भाग १८

कीर्तनसंध्या २०२६ च्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘ओळख महाभारताची’ या लेखमालेचा भाग अठरावा आणि शेवटचा