जिल्हा ग्रंथोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : दोन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवाला आज प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उद्घाटन केले.

भक्ती, कर्म आणि ज्ञान हेच भारताचे जगातले वेगळेपण – श्री श्री रविशंकर

रत्नागिरी : जगातील बाकी देश निकामी आहेत, असे नाही. पण वसुधैव कुटुंबकम् असे मानणारा भारत भक्ती, कर्म आणि ज्ञानामुळे जगात वेगळा आहे. ते टिकविण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन जागतिक आध्यात्मिक गुरू आणि मानवतावादी नेते गुरुदेव श्रीश्री रवि शंकर यांनी येथे केले.

ओळख महाभारताची – भाग १८

कीर्तनसंध्या २०२६ च्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘ओळख महाभारताची’ या लेखमालेचा भाग अठरावा आणि शेवटचा

ओळख महाभारताची – भाग १७

कीर्तनसंध्या २०२६ च्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘ओळख महाभारताची’ या लेखमालेचा भाग सतरावा

ओळख महाभारताची – भाग १६

कीर्तनसंध्या २०२६ च्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘ओळख महाभारताची’ या लेखमालेचा भाग सोळावा

ओळख महाभारताची – भाग १५

कीर्तनसंध्या २०२६ च्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘ओळख महाभारताची’ या लेखमालेचा भाग पंधरावा