मोठी मागणी लक्षात घेऊन आंबाप्रक्रिया उत्पादनांचा उद्योग

रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतल्या सौ. तृप्ती योगेश कदम यांनी स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय सांभाळून आंबाप्रक्रिया उद्योगात लक्ष घालायला सुरवात केली. आता त्यांनी तयार केलेल्या मालाला सर्वत्र मागणी आहे.

मुंबईतून गावी येऊन भाजीविक्रीचा व्यवसाय

मानसी अशोक पवार यांनी करोनाच्या काळात मुंबईत चालू असलेलं काम सोडून गावी स्थायिक होऊन भाजीविक्रीचा करायचं ठरवलं.