रत्नगिरीत ११ मार्चला ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन

रत्नागिरी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशाहीविरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत येत्या ११ मार्चला निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे.

सप्तखंजिरीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या! आशादीप संस्थेला होईल मदत!

रत्नागिरी : सप्तखंजिरी वादनातून सामाजिक प्रबोधन करणारे, सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २९ एप्रिल) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रात्री ९ वाजता होणार आहे. त्याचा आस्वाद घेणाऱ्यांकडून येथील मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या आशादीप संस्थेला मदत होणार आहे.