मुंबई : आज तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, तरी माणूस माणसापासून दूर चाललाय. नाती महाग होऊ लागली आहेत. अशा वेळी संवेदनशीलता जागवून साने गुरुजींची खरा तो एकचि धर्म ही शिकवण अनुसरायला हवी, असे प्रतिपादन सदानंद पुंडपाळ यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : आज तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, तरी माणूस माणसापासून दूर चाललाय. नाती महाग होऊ लागली आहेत. अशा वेळी संवेदनशीलता जागवून साने गुरुजींची खरा तो एकचि धर्म ही शिकवण अनुसरायला हवी, असे प्रतिपादन सदानंद पुंडपाळ यांनी केले.
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री महाकाली देवीचा वार्षिक नवरात्रोत्सव आणि होलिकोत्सव तालुक्यातील सर्वांत मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्याबद्दल, तसंच मंदिराबद्दलच्या आख्यायिकांबद्दल माहिती देणारा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात सदानंद पुंडपाळ यांनी लिहिलेला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.