रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने जाहीर केलेल्या दसरा दिवाळी ठेव योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १५ ऑक्टोपरपासून सुरू झालेल्या या ठेव योजनेत पहिल्या काही दिवसांतच ३ कोटी ४७ लाखांच्या नव्या ठेवी संकलित झाल्या आहेत.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने जाहीर केलेल्या दसरा दिवाळी ठेव योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १५ ऑक्टोपरपासून सुरू झालेल्या या ठेव योजनेत पहिल्या काही दिवसांतच ३ कोटी ४७ लाखांच्या नव्या ठेवी संकलित झाल्या आहेत.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची लोकप्रिय असलेली आणि सणांचे औचित्य अधिक उत्सवी करण्यासाठी प्रतिवर्षी घोषित होणारी दसरा दिवाळी स्वागत ठेव योजना येत्या १५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होत आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या रुग्णवाहिकेने दुर्गम भागातील ७०० रुग्णांचे प्राण वाचवले. हे डोंगराएवढे मोठे काम आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.
रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाच वर्षांच्या कालखंडातील पाचवी शाखा पूर्णगड (ता. रत्नागिरी) येथे सुरू झाली.
रत्नागिरी : पतसंस्थांचे नियमन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियामक मंडळ सदस्यांची कालमर्यादा संपल्याने नव्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात, अशी मागणी राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
रत्नागिरी : पतसंस्थांच्या ठेवींना विमासदृश संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थैर्य आणि तरलता निधीमध्ये २०० कोटींचे योगदान करावे, अशी मागणी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.