रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या अगदी अल्पशा सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या अगदी अल्पशा सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
रत्नागिरी : जे वापरात नाही ते गंजते. याप्रमाणे जे शब्द वापरले जात नाहीत ते कालौघात मागे पडतात आणि शब्दसंपदेतला तारा निखळत जातो. भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे. शब्दांचा वारसा आपल्याला घरातून मिळतो, पण आज अंगाई गाणाऱ्या आयाच आपल्याकडे नाहीत, अशी खंत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी : प्रत्येक विद्यार्थी हा हिराच असतो आणि त्याला पैलू पडण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी केले.
रत्नागिरी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशाहीविरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत येत्या ११ मार्चला निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे.
गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : साहित्याची निर्मिती करताना केवळ करमणूक करणारे साहित्य अपेक्षित नसून समाजाच्या नवनिर्मितीसाठी पूरक असलेल्या साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. सुभाष लांडे यांनी व्यक्त केली.
गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही भारतात हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न सुरूच आहे, असा सूर येथील प्रगतिशील साहित्य संमेलनातील परिसंवादात व्यक्त झाला.