सातत्याचे दुर्लक्ष हेच कारण

मुंबई-गोवा महामार्गावरचा सर्वांत लांबीचा पूल उभारतानाच कोसळल्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औपचारिकतेपलीकडे जाऊन त्याचा विचार करायला हवा. रस्त्यामधल्या खड्ड्यांपेक्षा विकासकामे किती उभी केली आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, असे पालकमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याची आठवण यानिमित्ताने झाली. पण रस्त्यांमधील खड्डे आणि कोसळणारे पूल यातून जीव वाचला, तरच त्या विकासाची फळे चाखता येणार आहेत, हेही लक्षात ठेवायला हवे.

Continue reading

दगड फेकणारा नव्हे, दगड रचणारा तरुण हवा

रत्नागिरी : मोदी @ ९ अंतर्गत रत्नागिरीत भाजपाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शनिवारी (दि. १७ जून) सकाळी ज्येष्ठ नागरिक संमेलन होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

Continue reading