रत्नागिरी : आपल्याबरोबर समाजालाही पुढे नेणाऱ्या ब्राह्मणांमधील शक्ती पोटजातींच्या भेदांमुळे विखुरली गेली आहे. बुद्धी, शक्तीचा स्वाभिमान बाळगतानाच ब्राह्मणांनी जमिनीवर राहूनच काम करावे, असे आवाहन साहित्यिक आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले.
