रत्नागिरीत प्रथमच अखिल मराठा महासंमेलन

रत्नागिरी : मराठ्यांनी महाराष्ट्राचे, सर्वांचे नेहमीच नेतृत्व केले आहे. ती भूमिका कायम ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले.