येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या आशय-विषयाचे निरूपण!
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या आशय-विषयाचे निरूपण!
येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या आशय-विषयाचे निरूपण!
मठ (ता. लांजा) : अयोध्येतील राममंदिर पुनर्निर्माण आणि राममूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याच्या दिवशी येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेचा भाग म्हणून मंदिरात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत भव्य दिव्य कार्यक्रम पार पडले.
रत्नागिरी : गोव्यातील वास्को येथून कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी दोन विशेष गाड्या फेब्रुवारी महिन्यात सोडण्यात येणार आहेत. येत्या १२ फेब्रुवारीला गाडीची पहिली फेरी सुटणार आहे.
नौदल दिनानिमित्त आज (४ डिसेंबर २०२३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. कार्यक्रम लाइव्ह पाहा पुढील लिंकवर…
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेला रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव आता ९ मार्च ते १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे.