रत्नागिरी : कोकणातील शेतीला उपद्रवकारक ठरणारे वानर आणि माकडे यांना पकडण्याची मोहीम गोळप (ता. रत्नागिरी) येथून येत्या पंधरा दिवसांत सुरू होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कोकणातील शेतीला उपद्रवकारक ठरणारे वानर आणि माकडे यांना पकडण्याची मोहीम गोळप (ता. रत्नागिरी) येथून येत्या पंधरा दिवसांत सुरू होणार आहे.
रत्नागिरी : वानर-माकडांच्या त्रासाला कंटाळल्याने आत्महत्येची परवानगी द्यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. अविनाश काळे केलेल्या पदयात्रेच्या आंदोलनात त्यांना पुन्हा एकदा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाहीबाबत आश्वासन दिले आहे.