रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झालेल्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पुरस्कृत आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय आयोजित आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालय आणि रत्नागिरीतील एस. बी. कीर विधी महाविद्यालय सांघिक चषकाचे मानकरी ठरले.