चिपळूण : चिपळूणमधील साहित्य संस्थांनी आयोजित केलेल्या आगळ्यावेळ्या ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेमुळे चिपळूणचे नाव जगभर पोहोचले आहे, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : चिपळूणमधील साहित्य संस्थांनी आयोजित केलेल्या आगळ्यावेळ्या ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेमुळे चिपळूणचे नाव जगभर पोहोचले आहे, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांनी केले.