जीडीपीच्या तीन टक्के खर्च संरक्षण क्षेत्रावर करण्याची गरज : निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान रत्नागिरीत पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांशी संवाद (Live)

पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१२ मे २०२५) देशवासीयांशी संवाद साधत आहेत. पाहा सोबतच्या व्हिडिओत…

अखेर पाकिस्तानला उपरती! लष्करी कारवाई थांबवण्याचा भारत-पाकिस्तानचा चर्चेअंती निर्णय

अखेर आज (१० मे) दुपारी पाकिस्तानला उपरती झाली आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी भारताच्या ‘डीजीएमओं’ना फोन करून चर्चा केली. त्या चर्चेत असे ठरवण्यात आले, की दोन्ही देशांकडून सर्व प्रकारची (जमीन, हवाई आणि सागरी) लष्करी कारवाई आज सायंकाळी (१० मे ) पाच वाजल्यापासून थांबवण्यात येईल.