दिन साजरा करताना महिलांना मान दिला जातो का?

दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. काही समाजात आजही महिलांच्या बाबतीत ‘चूल आणि मूल’ हीच बुरसटलेली भावना दिसून येते. महिलांसाठी विशेष दिन साजरा केला जाताना त्यांना मान दिला जातो का, हा प्रश्न आहे.

Continue reading

चाकरमान्यांना सवलतीत एसटी उपलब्ध करून द्यावी : आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण : गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि परिसरातून कोकणासह राज्यभरात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीची बससेवा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना कोकणवासीयांच्या वतीने दिले आहे.

Continue reading