दैनंदिन जीवनात योगाचरण आवश्यक – सौ. रमाताई जोग

रत्नागिरी : प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात योगाचरण करून सुदृढ आणि सशक्त झाले पाहिजे, असे प्रतिपादन पतंजली सेवा समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्यासौ. रमाताई जोग यांनी केले.

कविकुलगुरू कालिदास म्हणजे साहित्य क्षेत्राचे मेरूमणी – डॉ. दिनकर मराठे

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास साहित्य क्षेत्राचे मेरूमणी आहेत, असे गौरवोद्गार भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी काढले.