राजापूर : समाजाची जडण-घडण आणि प्रबोधनासाठी तालुका स्तर, ग्रामीण भागामध्ये अशा संमेलनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी व्यक्त केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर : समाजाची जडण-घडण आणि प्रबोधनासाठी तालुका स्तर, ग्रामीण भागामध्ये अशा संमेलनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी व्यक्त केले.
राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे सुरू असलेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात आज झालेल्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
राजापूर : डोक्याने चालतात ते जग बदलतात, मात्र पायाने चालतात ते जग बिघडवतात. त्यामुळे समाज घडविण्यामध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.