कवींनी स्मरणरंजनापेक्षा वर्तमानावर कविता लिहावी – राजीव जोशी

डोंबिवली : कवींनी स्मरणरंजनात किंवा प्रेमरंगात न रमता वर्तमानावर कविता लिहावी, असे आवाहन प्रसिद्ध कवी, लेखक राजीव जोशी यांनी येथे केले.

काव्यरसिक मंडळाच्या काव्य आणि कविता स्पर्धेचा निकाल जाहीर

डोंबिवली : येथील काव्यसिक मंडळाने ५९ व्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या काव्य आणि कविता स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

काव्यरसिक मंडळातर्फे अनिल साठ्ये स्मृती काव्य पुरस्कार

डोंबिवली : येथील काव्य रसिक मंडळाने दरवर्षीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. घेत आहे. स्पर्धेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळाची विद्यार्थ्यांसाठी काव्यलेखन स्पर्धा

डोंबिवली : येथील काव्य रसिक मंडळाने दरवर्षीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. घेत आहे. स्पर्धेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.