अष्टावधान कला – एकाग्रतेचा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार

रत्नागिरीत मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी अष्टावधान कलेचे सादरीकरण होणार आहे. अष्टावधान कलेची प्राथमिक ओळख करून देणारा लेख.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येथील संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अ. भा. मसापच्या नाशिक शाखेची काव्यवाचन नावनोंदणी सुरू

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे होणार असलेल्या बाराव्या ग्रामीण आणि नवोदित मराठी भाषिक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाकरिता काव्य-वाचन सहभाग नावनोंदणी सुरू झाली आहे.