कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम राबवण्यात आला. ती लेखमाला सत्त्वश्री प्रकाशनातर्फे पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. त्यातील उज्ज्वला धानजी यांनी लिहिलेला परशुराम देसाई यांच्याबद्दलचा हा लेख … त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.