दापोली : पैसे देऊन विष विकत घेऊन आजाराला बळी पडण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. नैसर्गिक शेती केली पाहिजे, असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : पैसे देऊन विष विकत घेऊन आजाराला बळी पडण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. नैसर्गिक शेती केली पाहिजे, असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
न्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करत असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे येत्या फेब्रुवारी महिन्यात ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा भरवण्यात येणार आहे.