कृषी दिनाचे औचित्य साधून चारसूत्री भातलागवड स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने नाणीज ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हेच औचित्य साधून चारसूत्री भातलागवड स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

वृक्षारोपण, वृक्षदिंडी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सत्काराने कृषी दिन साजरा

रत्नागिरी : वृक्षारोपण, वृक्षदिंडी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सत्काराने करबुडे (ता. रत्नागिरी) येथे आज कृषी दिन साजरा करण्यात आला.