नोकरीच्या मागे न धावता शेतीत उतरा : कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कृषिमंत्र्यांचे आवाहन

दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३वा पदवीदान समारंभ आज (१४ मे २०२५) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला.

वाढत्या शहरीकरणामुळे शेतकरीच संपन्न व्यक्ती ठरणार : रमेश बैस

दापोली : देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे. अशा काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे, असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी केले.