आदिशंकराचार्य जयंतीनिमित्त रत्नागिरीत आज व्याख्यान

रत्नागिरी : येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्यशंकराचार्य जयंतीनिमित्त आज, रविवारी (१२ मे) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

आदिशंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन

रत्नागिरी : जगद्गुरू शंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन आहेत, असे गौरवोद्गार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय यांनी काढले.