आदिशंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन

रत्नागिरी : जगद्गुरू शंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन आहेत, असे गौरवोद्गार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय यांनी काढले.

शंकराचार्यांच्या विचारांवर शुक्रवारी रत्नागिरीत चर्चासत्र

रत्नागिरी : जगद्गुरू शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एकदिवसाचे चर्चासत्राचे येत्या शुक्रवारी, दि २९ मार्च रोजी रत्नागिरीत होणार आहे.

एमआयडीसी कर्मचाऱ्यांना योगाभ्यास शिकविण्यासाठी करार

रत्नागिरी : संस्कृत विद्यापीठाशी झालेल्या एका करारानुसार उद्योग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यासाचे धडे देण्यात येणार आहेत.

संस्कृतभारतीतर्फे पत्राद्वारे संस्कृत अभ्यासक्रम

रत्नागिरी : संस्कृतभारती संस्थेमार्फत पत्राद्वारे संस्कृत शिक्षण हे अभियान राबवले जात आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संस्कृतच्या अनौपचारिक अभ्यासक्रमाचे रत्नागिरीत प्रमाणपत्र वितरण

रत्नागिरी : शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. पाच हजार वर्षे जुनी संस्कृत भाषा शिकण्यासाठी हे ज्येष्ठ विद्यार्थी आले आहेत. ही संख्या अशीच वाढत राहो, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे विशेष कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे यांनी केले.

केंद्रीय विश्वविद्यालयातर्फे रत्नागिरीत संस्कृत शिकण्याची संधी

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय आणि येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे संस्कृत प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार असून रत्नागिरीकरांसाठी उत्तम संधी प्राप्त झाली आहे.