सावंतवाडीत प्रथमच २९ एप्रिलला जनता आरोग्य दरबार

सावंतवाडी : ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने येत्या २९ एप्रिल रोजी पहिला जनता आरोग्य दरबार आयोजित केला आहे.​

रत्नागिरीतील जनता दरबाराला चांगला प्रतिसाद

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (१७ एप्रिल) जिल्हा नियोजन समिती सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

रत्नागिरीच्या पहिल्या जनता दरबारात ४०० अर्ज सादर

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी पालकमंत्री म्हणून आज भरविलेल्या पहिल्या जनता दरबारात जिल्ह्यातून ४०० तक्रारदारांनी अर्ज सादर केले.