एक हजारहून अधिक जणांनी भाट्ये किनाऱ्यावर केली स्वच्छता!

जागतिक किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ या उपक्रमांतर्गत आज (२० सप्टेंबर) सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.

कोकणातील महास्वच्छता अभियानाचा गणपतीपुळ्यात प्रारंभ

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील मंदिर परिसराची स्वच्छता करून कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कोकण विभागातील मंदिर महास्वच्छता अभियानाचा प्रारंभ केला.