रत्नागिरी : संस्कृत दिनाचे औचित्य साधून ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रत्नागिरीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृतभारती संस्था विविध संस्थांच्या साहाय्याने रत्नागिरीत विविध उपक्रम आयोजित करत आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : संस्कृत दिनाचे औचित्य साधून ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रत्नागिरीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृतभारती संस्था विविध संस्थांच्या साहाय्याने रत्नागिरीत विविध उपक्रम आयोजित करत आहे.
नागपूर येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि अत्यंत विद्वान म्हणून नावलौकिक मिळवलेले प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे आज (२३ ऑगस्ट २०२५) अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचा चौथा स्थापना दिन (२ ऑगस्ट) साजरा झाला.
रत्नागिरी : रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राच्या माध्यमातून तीन वर्षांत मला योगशास्त्राचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळाले, असे गौरवोद्गार बी ए योगशास्त्रात विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदक विजेते विनय साने यांनी काढले.
रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली.
रत्नागिरी : येथे पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनात सहभागी झालेल्या ५१ वैदिकांनी नागचाफा लागवडीचा वसा घेतला आहे.