आताच्या काळातील मुले म्हणजे कचकड्याच्या बाहुल्या : बेतकेकर

रत्नागिरी : आताच्या काळात मुलांना आई-वडील प्रचंड सुरक्षित वातावरणात वाढवतात. मुलांची अतिकाळजी आणि अतिसंरक्षण यामुळे आजची मुले कचकड्याच्या बाहुल्या झाल्या आहेत, असे प्रतिपादन विद्याभारती शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप बेतकेकर यांनी केले.

चिपळूणमध्ये बुधवारी मुलांना शिकायला शिकविणारे व्याख्यान

चिपळूण : विद्याभारतीतर्फे चिपळूण येथे बुधवारी (दि. २० एप्रिल) पालकांकरिता ‘मुलांना शिकायला शिकवा’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.