रत्नागिरी तालुक्यातील मालगुंडमधील नवींद्रनगरमध्ये राहणाऱ्या सुप्रिया श्रीपाद कुंटे यांचे १० सप्टेंबरला निधन झाले. त्या ऐंशी वर्षांच्या होत्या. त्यांचे देहदान करण्याचा निर्णय त्यांचे पुत्र सुबोध कुंटे यांनी घेतला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंडमधील नवींद्रनगरमध्ये राहणाऱ्या सुप्रिया श्रीपाद कुंटे यांचे १० सप्टेंबरला निधन झाले. त्या ऐंशी वर्षांच्या होत्या. त्यांचे देहदान करण्याचा निर्णय त्यांचे पुत्र सुबोध कुंटे यांनी घेतला.
नाणीज येथील रहिवासी संजय मधुकर वाईरकर (वय ५२) यांचे १२ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आणि दिवंगत वाईरकर यांच्या इच्छेनुसार, त्यांचा देह दान करण्यात आला.