देवरूख : आधुनिक काळात भारतात कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीमधील प्रगती उत्कृष्ट असून ती विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मास्त्रे आहेत. तिचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवरूख : आधुनिक काळात भारतात कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीमधील प्रगती उत्कृष्ट असून ती विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मास्त्रे आहेत. तिचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांनी केले.
रत्नागिरी : ‘स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस’ यांच्यातर्फे रत्नागिरीच्या अध्यात्म मंदिरात गेले दीड वर्ष सुरू असलेल्या मासिक व्याख्यानमालेत या वेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने वंदे मातरम् या गीताविषयी प्रवचनकार धनंजय चितळे विवेचन करणार आहेत. शनिवार-१३ ऑगस्ट, रविवार-१४ ऑगस्ट आणि सोमवार-१५ ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस दररोज सायंकाळी पावणेसहा ते सव्वासात या वेळेत हे व्याख्यान होणार आहे.