जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले आहेत.
शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररूपी मूर्ती घडवली पाहिजे, असे विचार रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडले. रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या ‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ या विशेष कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत बोलत होते.