कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा चौथा लेख… ‘बालसन्मित्र’कार पा. ना. मिसाळ यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे ऋतुजा केळकर यांनी…