रत्नागिरीतील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे २० ऑगस्टलाही सुट्टी जाहीर

रत्नागिरीतील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे २० ऑगस्टलाही सुट्टी

रत्नागिरीतील अंगणवाड्यांपासून महाविद्यालयांपर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे १९ ऑगस्टला सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यांपासून महाविद्यालयांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांना १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

प्राथमिक, माध्यमिक शाळांना सलग दोन दिवस सुट्टी

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारी (दि. २८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीची आणि शुक्रवारी (दि. २९ सप्टेंबर) ईद ए मिलादची सुट्टी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.