रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रातदेखील नाट्याचा अंतर्भाव आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुकान्त चक्रदेव यांनी येथे केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रातदेखील नाट्याचा अंतर्भाव आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुकान्त चक्रदेव यांनी येथे केले.
रत्नागिरी : मुलांना योग्य वळण लावण्याआधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षता सप्रे यांनी संस्कृत भारती आयोजित संस्कृतोत्सव कार्यक्रमात केले.
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे उपकेंद्राद्वारे श्रावणमासानिमित्त दोन विशेष स्तोत्रपठण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.
रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरीत स्थापन होऊन आज ३ वर्षे पूर्ण होत असून हे केंद्र चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे.
रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाद्वारे अष्टादशी परियोजनअंतर्गत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राला अन्तर्विद्याशाखीय धर्मशास्त्रविषयक संशोधन हा प्रकल्प मंजूर झाला आहे.
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात यावर्षीच्या गुरुपौर्णिमेला नाट्यशास्त्राविषयीच्या माहितीचे मंथन करण्यात आले.