रत्नागिरी : मराठी भाषा टिकवायची असेल, तर मराठीची सक्ती नको, तर भक्ती करायला हवी, असे प्रतिपादन गोव्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : मराठी भाषा टिकवायची असेल, तर मराठीची सक्ती नको, तर भक्ती करायला हवी, असे प्रतिपादन गोव्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी यांनी केले.
रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथेचे रत्नागिरीत रविवारी (दि. २० नोव्हेंबर) प्रकाशन होणार आहे. ॲड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला शिवशाहीतील आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.