रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) येथील धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी अलोरे (ता. चिपळूण) येथे सिद्धिविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील २४ जणांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे घरे सुपूर्द करण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) येथील धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी अलोरे (ता. चिपळूण) येथे सिद्धिविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील २४ जणांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे घरे सुपूर्द करण्यात आली.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सर्वच विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकून घेतले. त्यांच्या भेटीने मी आणि माझे सहकारी समाधान आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.