रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे उल्लेखनीय कलाकार, खेळाडूंचा विशेष सन्मान

रत्नागिरी : कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या कलाकार, खेळाडूंमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. अशाच प्रकारे कोकणाचे नाव देशात उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विलास हर्षे, अथर्व आठल्ये, प्रथमेश तारळकर, प्रसाद देवस्थळी यांचा विशेष सन्मान

रत्नागिरी : कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या निवडक रत्नागिरीकरांचा सन्मान रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे येत्या ८ ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अजिंक्य पोंक्षे यांच्या गायनाची मैफिलसुद्धा रंगणार आहे.

उद्योगाच्या प्रगतीसाठी व्यवस्थापनासोबतच साधनेचे अधिष्ठानही हवे : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे काल (२२ जून) विशेष सत्कार करण्यात आला. त्यात त्यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडून दाखवला.

‘पितांबरी’चे डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा २२ जूनला रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे सत्कार

पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे येत्या रविवारी (२२ जून) विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरीचा प्रकल्प दृष्टिपथात – अनय जोगळेकर

रत्नागिरी : सुख-दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.

भारतीयांनी सर्वोत्तमाचा ध्यास घ्यायला हवा – उदय निरगुडकर

रत्नागिरी : सुख-दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.