मुंबई : नवी दिल्लीतील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : नवी दिल्लीतील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.
मुंबई : येथील विश्व संवाद केंद्राचा यावर्षीचा देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना जाहीर झाला आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी ही माहिती दिली.
दापोली : देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे. अशा काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे, असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी केले.