ग्रामीण साहित्य संमेलनाचा संस्मरणीय सोहळा

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेने दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या प्रारंभी वाटूळ (ता. राजापूर) येथे साजरे केले. त्याला दोन महिन्यांचा काळ लोटला असला, तरी त्याच्या स्मृती अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात जाग्या आहेत.

आरमार म्हणजे शिवरायांची कोकणाला देणगी – सौरभ कर्डे

राजापूर : कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आरमार ही शिवाजी महाराजांनी कोकणाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. तो इतिहास प्रत्येक कोकणवासीयाने लक्षात ठेवला पाहिजे, असे आवाहनपर उद्गार शिवव्याख्याते शाहीर सौरभ कर्डे यांनी केले.

कोकणातील कृषीउत्पादने परदेशात न्यायला मदत करणार – रवींद्र प्रभुदेसाई

राजापूर : कोकणात तयार झालेली कृषी प्रक्रियायुक्त उत्पादने जगाच्या बाजारपेठेत नेण्यासाठी पितांबरी उद्योग समूह मदत करील अशी ग्वाही पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी दिली.

ग्रामीण साहित्य संमेलनानिमित्ताने रांगोळी स्पर्धा

राजापूर : वाटूळ (ता. राजापूर) येथे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन १ फेब्रुवारी आणि २ फेबुवारीला होत आहे. यानिमित्ताने संमेलनाच्या पूर्वसंध्येला रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वाटूळ येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिनकर गांगल

राजापूर : वाटूळ (ता. राजापूर) येथे येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला ख्यातनाम कीर्तनकार, प्रवचनकार भारताचार्य सु. ग. शेवडे उपस्थित राहणार आहेत.

वाटूळच्या दशकपूर्ती ग्रामीण मराठी संमेलनात भारताचार्य सु. ग. शेवडे उपस्थित राहणार

राजापूर : वाटूळ (ता. राजापूर) येथे येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला ख्यातनाम कीर्तनकार, प्रवचनकार भारताचार्य सु. ग. शेवडे उपस्थित राहणार आहेत.