महाआवास अभियानाची उद्दिष्टपूर्ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आव्हानाची

सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी महाआवास अभियान-ग्रामीण २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात दिलेल्या मुदतीत लक्ष्य पूर्ण करावे आणि हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवावे, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज (२७ नोव्हेंबर) केल्या.

Continue reading