रत्नागिरी : भारतातील विविध भाषांमधील साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवादित होणे अत्यंत खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदी मराठी साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि निवृत्त शिक्षक सुभाष दत्तात्रय भडभडे यांनी व्यक्त केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : भारतातील विविध भाषांमधील साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवादित होणे अत्यंत खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदी मराठी साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि निवृत्त शिक्षक सुभाष दत्तात्रय भडभडे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद आणि येथील स्व. आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत सोमवारी (दि. ३ जुलै) व्यास पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.