राम मंदिर होणे, ही सर्वांची अस्मिता होती : उदय सामंत

रत्नागिरी : अयोध्येत राम मंदिर होणे, ही आपल्या सर्वांची अस्मिता होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ती पूर्ण केली. त्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीतील गुरुजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ

रत्नागिरी : अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना प्रारंभ झाला असून आज प्राणप्रतिष्ठपनेपूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ मूळचे रत्नागिरीतील हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखालील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद ऋचांनी झाला.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेतर्फे रामरक्षा, रामचरित्र कथाकथन स्पर्धा

रत्नागिरी : अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी आणि श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा या मंगल सोहळ्याचा आनंद अधिक संस्कारक्षम करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था श्री रामरक्षा पठण व रामचरित्र कथाकथन स्पर्धा घेणार आहे.