रत्नागिरी : संस्कृत सुभाषित पठण स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सत्त्व आणि स्वत्व जागृत झाले. संस्कृतमधील संस्कारांचे बीज रुजण्यासाठी पालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संस्कृतप्रेमी विजय वाडिये यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : संस्कृत सुभाषित पठण स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सत्त्व आणि स्वत्व जागृत झाले. संस्कृतमधील संस्कारांचे बीज रुजण्यासाठी पालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संस्कृतप्रेमी विजय वाडिये यांनी केले.