अग्निपंख : संस्थान खालसा होण्याच्या कालावधीतील बदलांचे नाट्य

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमी या संस्थेने अग्निपंख हे नाटक सादर केले.