चिपळूण : धोक्यात आलेल्या सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल समाजाला सांगण्यासाठी साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रा. सुहास बारटक्के यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : धोक्यात आलेल्या सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल समाजाला सांगण्यासाठी साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रा. सुहास बारटक्के यांनी केले.
चिपळूण : ‘माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास’ असे बोधवाक्य घेऊन राज्यभरातील साहित्य रसिकांसमोर आलेले ‘बांधावरचे संमेलन’ येत्या रविवारी (दि. ८) चिपळूणनजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयूराची’ शिवारात होत आहे.